काय लिहू त्याच्या असण्याबद्दल
त्याला समजणच जात खूप कठिण
तसा तो खूपच हळवा असतो
पण स्वतः तल हळवपण लपवूनच जगतो
त्याला समजणच जात खूप कठिण
तसा तो खूपच हळवा असतो
पण स्वतः तल हळवपण लपवूनच जगतो
बुद्धीच काम असो की शारिरीक कष्टाच काम असतो
दोन्ही कामांना तोलण तो बरोबर जमवतो
म्हणून त्याच कर्तृत्व खरच खूप खास असत
दोन्ही कामांना तोलण तो बरोबर जमवतो
म्हणून त्याच कर्तृत्व खरच खूप खास असत
दु:खद प्रसंगात त्याच्याही मनाचा बांध तुटत असतो
पण सगळ्यांना धीर देण्यासाठी त्याला तो मनातच अडवतो
एक गोष्ट तर त्याची खूपच वाखाणण्याजोगी असते
प्रत्येक नात्यासोबतची वर्तूणूक त्याची वेगळीच असते
मग बहिणीशी, आईशी, मित्रांशी आणि पत्नीशी असो
जणू काय एकाच व्यक्तित्वातून वेगवेगळे पैलू बाहेर काढत असतो
पण सगळ्यांना धीर देण्यासाठी त्याला तो मनातच अडवतो
एक गोष्ट तर त्याची खूपच वाखाणण्याजोगी असते
प्रत्येक नात्यासोबतची वर्तूणूक त्याची वेगळीच असते
मग बहिणीशी, आईशी, मित्रांशी आणि पत्नीशी असो
जणू काय एकाच व्यक्तित्वातून वेगवेगळे पैलू बाहेर काढत असतो
त्याच्या स्वतः च्या मनाच करताना तो कोणाचच ऐकत नाही
पण जेव्हा आपल्या लोकांवर संकट येत तेव्हा स्वतः चीही पर्वा करत नाही
म्हणूनच त्याच असण संकटात खूप मोठा आधार वाटत असत
पण जेव्हा आपल्या लोकांवर संकट येत तेव्हा स्वतः चीही पर्वा करत नाही
म्हणूनच त्याच असण संकटात खूप मोठा आधार वाटत असत
त्याचा एक पैलू तर खूपच भारी असतो
सर्वात आधी प्राधान्य तो स्वतः लाच देत असतो
नंतर साऱ्या जगाचा विचार करत असतो
म्हणूनच त्याच अस्तित्व तिच्यासारख कधीच हरवल जात नाही
सर्वात आधी प्राधान्य तो स्वतः लाच देत असतो
नंतर साऱ्या जगाचा विचार करत असतो
म्हणूनच त्याच अस्तित्व तिच्यासारख कधीच हरवल जात नाही
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा