"हो झाले तू जा मी थांबतो याच्या पाशी..."तसा त्याचा नाईलाज झाला व तो तिथून निघून गेला...अन् आप्पा ने मुद्दाम त्याला पाठवून दीले कारण तो प्रेम ला धारेवर धरणार होता हे त्यांना पक्के कळले होत... म्हणून तर त्याला तयार व्हायला जा म्हणून पाठवून दिले..अन् ते तिथे प्रेम ची बाहेर येण्याची वाट पाहत बसून राहीले.....
पुढे.............
प्रेम त्याचे आवरून बाथरूममधून बाहेर पडला तशी त्याची नजर आप्पांवर गेली तसा तो नजर चोरत पुढे निघून जातच बोलला.
"आप्पा तुम्ही चला खाली मी येतोच आवरून तुमचं ही आवरायचे असेल ना..."म्हणतच तो त्यांना तिथून हकलवत होता.....
तसे ते त्याच्याकडे पाहत च बोलले.
तसे ते त्याच्याकडे पाहत च बोलले.
प्रेम ......काय चाललेय तुझं...काय लपवतोयस....काही आहे का जे तू सगळ्यांपासून लपवून ठेवलेय.." तसा तो इकडे तिकडे पाहत च बोलला.
"अहो काही काय आप्पा मी काही लपवले नाही..."म्हणतच तो परत समोर आरशात पाहू लागला...
तसे ते त्याला पाहतच बोलले.
तसे ते त्याला पाहतच बोलले.
"हे बघ प्रेम काही असेल तर आत्ताच सांग..नंतर वेळ निघून गेल्यावर काही ही सांगून फायदा नाही ..."म्हणतच ते तसेच त्याला पाहत होते..
तसा तो परत बोलला.
अहो नाही हो आप्पा तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय...म्हणतच तो बोलला.
तसे तेही तिथून बाहेर पडले अन् हा प्रेम मनातच विचार करू लागला.
तसा तो परत बोलला.
अहो नाही हो आप्पा तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय...म्हणतच तो बोलला.
तसे तेही तिथून बाहेर पडले अन् हा प्रेम मनातच विचार करू लागला.
'आप्पा....... काय सांगू तुम्हाला इथे मलाच काही माहिती नाही तर काय म्हणून सांगणार ...मीच अजून कोणत्या निर्णयावर पोचलो नाही मलाच कळत नाही काय करावं अन् काय नाही ...' म्हणतच तो विचार करतच तयार होत होता तसा त्यांच्या वडिलांचा आवाज त्यांच्या कानावर आला....
"प्रेम......... प्रेम.,.."
तसा तो आवाज ऐकून लगेच आवरून खाली आला...व समोर पाहतच बोलला.
तसा तो आवाज ऐकून लगेच आवरून खाली आला...व समोर पाहतच बोलला.
"काय बाबा...."म्हणतच तो तृयिच्या वडिलांकडे पाहत होता...
तसे ते त्याला पाहतच बोलले.
तसे ते त्याला पाहतच बोलले.
"अरे हे काय तू अजून तयार झाला नाहीस...!! अरे बाहेर गाड्या तयार आहेत...अन् तूच तयार नाहीस.....!." म्हणतच ते अचंबित होऊन बोलले.
तसा तो त्यांच्या जवळ जातच बोलला.
"मी रेडी आहे..हे काय.... मी वाटत नाही का रेडी झाल्यसारखा..."
म्हणतच तो स्वतः च्या कपड्यांकडे पाहत होता.
म्हणतच तो स्वतः च्या कपड्यांकडे पाहत होता.
तसे ते परत बोलले
"अरे हे काय कपडे घातले आहेस... तो सूट घालायचा ना जो मायाच्या घरच्यांनी घेतला आहे..."
तसा तो परत बोलला...
"अरे हे काय कपडे घातले आहेस... तो सूट घालायचा ना जो मायाच्या घरच्यांनी घेतला आहे..."
तसा तो परत बोलला...
"बाबा.... ते कपडे मी इथूनच घालून जाऊ का आता.??..मला ते आधीच अनकंफर्टेबल वाटत नाहीत.....तिथे जाऊन घालेन मी नंतर चला झालेय माझे......"म्हणतच तो पुढे निघाला ही तसे ते हसूनच बोलले..
"हे काय तू तर एका पायावर तयार आहेस लग्न करायला ...किती ती घाई.... अन् ती तुझी आई म्हणतेय कि तू काहीतरी वेगळा वागतोय म्हणून...." म्हणतच ते हसू लागले...व त्यांच्या पत्नीला आवाज देऊ लागले..
"सुकन्या.....आई...चला ...निघा लवकर नवरदेव निघाले बघा...नाहीतर आपण पोचायच्या आधी हा लग्न करून घेऊन येईल तुमच्या सुनेला......"म्हणतच ते परत हसू लागले......
तसे त्यांचा आवाज ऐकून सुकन्या व पार्वतीबाई बाहेर आल्या अन आप्पा ही बाहेर आले तसे ते ही निघाले प्रेमच्या लग्नकार्यालयाकडे...बाकीचे नातेवाईक तिकडेच येणार होते..
तसे ते फक्त घरचीच मंडळी होती अन् सैबत काही नोकर मंडळी......ते निघतच होते कि प्रेम चे मित्र कंपणी ही आली......राज,नितीन,योगेश,पियूश अन् नैना...ते सगळेच प्रेम कडे पाहत होते तसा योगेश त्यांच्या जवळ येतच बोलला.
तसे ते फक्त घरचीच मंडळी होती अन् सैबत काही नोकर मंडळी......ते निघतच होते कि प्रेम चे मित्र कंपणी ही आली......राज,नितीन,योगेश,पियूश अन् नैना...ते सगळेच प्रेम कडे पाहत होते तसा योगेश त्यांच्या जवळ येतच बोलला.
"यार प्रेम तू खरच लग्नासाठी तयार आहेस ना..नाही म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरून तरी असं काही वाटत नाही रे म्हणून विचारतोय..."म्हणतच तो हळू आवाजातच बोलला जे फक्त त्यालाच ऐकू गेले तसा त्याने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला...व नंतर तोही त्याला पाहून शांत झाला व
ते सगळेच मिळून निघाले.... प्रेम अन् माया च्या लग्न साठी
ते सगळेच मिळून निघाले.... प्रेम अन् माया च्या लग्न साठी
इकडे माया ही तिचे आवरत होती...तिचे सामान नीट घेतले कि नाही ते चेक करत होती.... तेवढ्यात ज्योती हातात एक नाश्त्याची प्लेट घेऊन तिच्या रूममध्ये आली..व तिच्या समोर ती प्लेट धरतच बोलू लागली....
"माया धर हे खाऊन घे सकाळपासून काहीच खाल्ले नाहीस ना..."म्हणतच ती तिच्या कडे पाहत होती...
तशी ती तीच्या कडे पाहत च मान हलवली...व तिच्या हातातून प्लेट घेतली व खाऊ लागली...
अन् खात खातच तिच्या समोर ही एक चमचा धरला तशी ती बोलली.
"नाही नको खा तू मी खाल्लेय ...अन् काय पाहत होतीस काही सापडत नाही का...काय शोधत होतीस सांग मला मी शोधून देते.....अन् हो तू ते संपव सगळं..नंतर वेळ भेटेल कि नाही तुला खायला काय माहित..."
म्हणतच ती तिची बॅग पाहू लागली.....
तशी माया तिला बोलली.
"अगं काही पाहत नव्हते... फक्त ते सामान सगळं आहे का नीट ते पाहत होते...." म्हणतच तिने ते खाऊन घेतले...तसा तिला शेवटच्या घासाला ठसका लागला अन् ती खोकू लागली तशी जृयोती तिच्या जवळ येतच ग्लासातले पाणी तिला पिजवू लागली अन् तिच्या पाठीवर ही थापटू लागली...अन् बोलली..
तशी माया तिला बोलली.
"अगं काही पाहत नव्हते... फक्त ते सामान सगळं आहे का नीट ते पाहत होते...." म्हणतच तिने ते खाऊन घेतले...तसा तिला शेवटच्या घासाला ठसका लागला अन् ती खोकू लागली तशी जृयोती तिच्या जवळ येतच ग्लासातले पाणी तिला पिजवू लागली अन् तिच्या पाठीवर ही थापटू लागली...अन् बोलली..
"अगं हळू हळू खायचे ना इतकी का घाई करतेय....तो थांबेल तुझी वाट पाहत नाही जाणार सोडून तुला..."
म्हणतच ती हसली तशी माया ही हसली अन् ती लगेच तिच्या गळ्यात पडून रडू लागली..अन् ज्योती ही इतका वेळ दाबून ठेवलेले तिचे ही अश्रु ओघळू लागले...अन् दोघीही एकमेकींना मिठीत घेऊन रडू लागल्या..
ज्यैती तिची बालपणापासूनची मैत्री कधीच त्या दोघी वेगळ्या झाल्या नवृहत्या शाळे पासून तर कॉलेज ग्रॅज्युएशन पर्यंत चा सगळा प्रवास थोघीने सोबतच केला होता....दोघींनाही एकमेकीं शिवाय करमतच नव्हते... पण आता त्यांची मैत्री तुटणार होती ती लग्न करून तिच्या हक्काच्या घरी जाणार होती...मग तिथून येणे अन् भेट होणे हे क्वचितच होणार होते...रोज भेटणाऱ्या दोघी दिवसरात गप्पा मारणाऱ्या आता विलग होणार होत्या अन् त्या दोघींचे ही मन दुःखाने दाटून येत होते...अन् कितीतरी वेळ त्या दोघी तशाच एकमेकांना मिठी मारून होत्या....कि तेवढ्यात कूसुम आत्याने येऊन त्या दोघींना विलग केले...
"अगं हे काय ग तुम्ही काय रडण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे का..."
म्हणतच ती परत मायाकडे पाहत बोलली.
"माया अगं इतकी का रडतेय अगं तुझा चेहरा बघ कसा दिसतोय.....तूझ लग्न आहे ..तुला चेहरा प्रफुल्लीत दिसण्या ऐवजी डल दिसतोय..अन् काय ग तू ...तिची मैत्रीण आहेस ना मग तिला आनंदी ठेवायचे कि स्वतः च रडत बसायचे ...
"माया अगं इतकी का रडतेय अगं तुझा चेहरा बघ कसा दिसतोय.....तूझ लग्न आहे ..तुला चेहरा प्रफुल्लीत दिसण्या ऐवजी डल दिसतोय..अन् काय ग तू ...तिची मैत्रीण आहेस ना मग तिला आनंदी ठेवायचे कि स्वतः च रडत बसायचे ...
अग मला ही कळतेय कि तुम्हाला दुःख होतेय पण हे तर अटळच आहे ना मुलीला लग्न करून दिल्या घरी तर जावेच लागते ना..तिचं तर समाजाची रीत आहे..अन् आपली संस्कृती....अन् ती सगळ्यांना पाळावी च लागते....जा बरं आता तिला तयार कर छान पैकी..." म्हणतच त्या ज्योतीला सांगत होत्या..
"माया जा बरं तू तोंड धुवून ये पटकन आपल्याला निघायचे आहे सगळे तयार झालेत अन् तूझचं आवरलं नाही...ज्योती लवकर आवर हं ,लवकर तयार कर तिला....
अन् हो मी ही तुझी बॅग गाडीत ठेवायला सांगते... तूम्ही ही या पटकन खाली सगळे वाट बघत आहेत तुमची...."म्हणतच त्या तिथे ठेवलेली तिची सामानाची बॅग घेऊन निघून गेल्या.....
अन् हो मी ही तुझी बॅग गाडीत ठेवायला सांगते... तूम्ही ही या पटकन खाली सगळे वाट बघत आहेत तुमची...."म्हणतच त्या तिथे ठेवलेली तिची सामानाची बॅग घेऊन निघून गेल्या.....
अन् ज्योती तिचे आवरू लागली ती ही लगेच फ्रेश होऊन आली..तशी ज्योतीने तिला साडी घालायला मदत केली..व नंतर तिचा हलकासा मेकप ही केला मुळात तिला मेकप आवडतच नव्हता... पण तरी ज्योतीने थोडंफार केलं...ते ही ना च्या बरोबरच होते...
तशा त्या दोघी ही त्यांचे आवरून तिथून बाहेर पडत होत्या कि माया परत एकदा मागे वळून तिच्या रूम ला पाहू लागली.... शेवटची तिची हक्काची रूम,तिथले तिचे आवडीने सजवलेले सामान,तिचा स्टडि टेबल... पाहत होती.. अन् त्याने तिचे डोळे परत भरून येत होते पण वेळीच ज्योतीने तिला अडवले..
व ती बोलू लागली.
तशा त्या दोघी ही त्यांचे आवरून तिथून बाहेर पडत होत्या कि माया परत एकदा मागे वळून तिच्या रूम ला पाहू लागली.... शेवटची तिची हक्काची रूम,तिथले तिचे आवडीने सजवलेले सामान,तिचा स्टडि टेबल... पाहत होती.. अन् त्याने तिचे डोळे परत भरून येत होते पण वेळीच ज्योतीने तिला अडवले..
व ती बोलू लागली.
"माया अगं तू काय कायमची जात नाहीस तू परत येशील च ना इथे अशी का पाहतेय चल..."
म्हणतच तिने तिचा हात धरला व तिला खाली घेऊन आली.खाली सगळी मंडळी तिचीच वाट पाहत होते...
ती आली तसे सगळे जागेवरून उठले व ते सगळे घराबाहेर पडले बाहेर गाड्या थांबूनच होत्या ..
माया ही पुढे पुढे चालत बाहेर गेली पण गाडीत बसण्या आधी ती परत मागे वळली व घराहून एक नजर फिरवू लागली...
त्या एका क्षणात तिच्या नजरे समोर तिचे पूर्ण बालपण तरळून गेले....
त्या एका क्षणात तिच्या नजरे समोर तिचे पूर्ण बालपण तरळून गेले....
कसा असतो ना तो एक क्षण त्यात आनंद अन् दुःख दोन्ही सामावलेले असते...
लग्न म्हणजे एक असा क्षण ज्यात
नव्या आयुष्याची ओढ, आनंद
अन् बालपण हातातून निसटून जात असल्याची भावना......
नव्या आयुष्याची ओढ, आनंद
अन् बालपण हातातून निसटून जात असल्याची भावना......
Keep reading..,.......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा