आपण आई वडिलची ईज्जत राखण्या साठी प्रत्येक गोष्ट सहन करायची पण जेव्हा आई वडील बोलतात आम्हला तुज्या पेक्षा मुलगा महत्वाचा आहे तेव्हा मुली ने काय कराव???बहीण ने नेहमी मदत करावी भावाला पण भावाच्या बायको ने अपमान करावा नेहमी. आई वडील काही बोलणार नाही का तर चार लोक काय बोलतील म्हणून गप बसाव.मुली ने फक्त सहन कराव सासरचे पण आणि माहेरचं पण आणि लोक बोलणार तुझं माहेरचं पण काही नाही आणि सासरी कोण आपल काही नसत अस का कायदा बोलत कि आई वडिलच्या प्रॉपर्टी वर मुली च 50% असतो आणि सासरी नवरच्या प्रॉपर्टी वर 50% असतो पण ते फक्त बोलायला बस बाकी काही नाही. आता मी सगळं लिहलं ते काही लोकांना आवडेल काही नाही पण हेयच खरं आहे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा