सगळे निघुन गेल्यावर आईने पुन्हा विषयाला हात घातला,गुड्डू केलास का रात्री विचार कधी भेटायच म्हणतेय श्री ला.मयुरी शांत बसुन होती..
ना मयुरीला लग्न करण्यात रस होता ना त्या मुलाला भेटण्यात.पण आईचं टॉर्चर करण काही थांबत नव्हत.रात्री 2 2 वाजे पर्यंत तिला जाग ठेऊन सतत सुनावत राहने की अभ्यास करायचा नाही,शिकायच नाही,लग्न करुन कस सगळ छान संसार करायचा वगेरे....त्याचा इतका मानसिक त्रास मयुरीला होत होता..परंतु अशी कोणतीच समस्या या भूतलावर नाही ना की ज्यावर उपाय नाही....
मयुरी ने कपाळावर आठ्या आणत मोबाइल घेतला आणी थोडस बोलन करुन ठेवून दिला.
घरात आल्या आल्या आईला इतका आनंद झाला होता की जस काय तिचा जावई घरी अवतरला आहे.
पन कश्याच काय आणी फाटक्यात पाय!!
श्री ने एकदम चेहरा रडवेला केला होता आणी आता अजुन 1 मिनिट जरी तिथ थांबला तर तो खुप रडेल असा झाला होता.
डोक्यात मुंग्या आल्या आणी हाथ पाय गरम झाले त्याचे,कस काय तर आपल्या हीरोइन ने हीरो ला आवाज दिला "दादा "काही हवय का?
कोणती मुलगी होणार्या नवर्याला दादा बोलेल का सांग ना मला सांग?
रडतच श्री त्याच्या मित्राला विचारतो.
आणी दुसरीकडे होती ध्येयवेडी जिची खुप सारी स्वप्न होती..
ही कथा एका सत्य घटनेवर आधारीत लिहिली गेली आहे काल्पनिक नाही....
हा पार्ट खुपच उशिरा आला त्या साठी खरच मनापासून सॉरी....पण वेळ अस औषध आहे ना काही केल्या त्याचा ओवरडोस होतच नाही....दोन मुल सांभाळताना आणी घरातली काम उरकताना वेळ कधी जातो हेच समजत नाही. हे सगळ असतान हा पार्ट कसा बसा लिहिला आहे.प्लीज समजून घ्या....
?राधा सुमित इंगवले
Thank You ?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा