त्या रात्री, माया शांत होती. ती गच्चीवर उभी राहून उगवत्या सुर्याकडे पाहत होती. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता तिचा भूतकाळ संपला होता.
श्रेयसने मागून येऊन तिला मिठीत घेतलं.
"आता कोणताही भूतकाळ तुला त्रास देणार नाही," तो अलगद म्हणाला.
मायाने डोळे मिटले. तिने श्रेयसच्या बाहुपाशात स्वतःला सुरक्षित वाटलं.
श्रेयसने मागून येऊन तिला मिठीत घेतलं.
"आता कोणताही भूतकाळ तुला त्रास देणार नाही," तो अलगद म्हणाला.
मायाने डोळे मिटले. तिने श्रेयसच्या बाहुपाशात स्वतःला सुरक्षित वाटलं.
"श्रेयस…" ती हळूच म्हणाली, "हे सगळं मागे टाकून आपण नवीन सुरुवात करू शकतो का?"
तो तिच्या कपाळावर हलकं चुंबन देत म्हणाला, "माया, मी तुझ्यासोबत आयुष्यभरासाठी आहे. आपण दोघंही एकमेकांसाठी नवीन सुरुवात आहोत."
त्या दिवशी, त्यांच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाला. कुठल्याही भीतीशिवाय, केवळ प्रेमाच्या वचनांसह.
तो तिच्या कपाळावर हलकं चुंबन देत म्हणाला, "माया, मी तुझ्यासोबत आयुष्यभरासाठी आहे. आपण दोघंही एकमेकांसाठी नवीन सुरुवात आहोत."
त्या दिवशी, त्यांच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाला. कुठल्याही भीतीशिवाय, केवळ प्रेमाच्या वचनांसह.
माया श्रेयसच्या मिठीत शांत उभी होती, पण तिच्या मनात अजूनही विचारांचं काहूर उठलं होतं. अर्जुन संपला होता, तिच्या भूतकाळाचं सावट मिटलं होतं… पण आता पुढे काय?
"श्रेयस…" तिने अलगद म्हटलं, "तू हे सगळं का केलंस? माझ्यासाठी इतक्या दूर का गेलास?"
श्रेयसने तिच्या हातावर घट्ट पकड घेतली. त्याच्या डोळ्यांत तीव्र भावना दाटल्या होत्या.
"कारण तुझ्यावरचं प्रेम हे फक्त भावना नाही, माया," तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला, "ते माझं अस्तित्व आहे. मी तुला गमावू शकत नाही… कधीच नाही."
मायाच्या डोळ्यांत पाणी तरळलं. तिला पहिल्यांदा जाणवलं की हे फक्त प्रेम नव्हतं.हे वेड होतं, निष्ठा होती, आणि गरजही होती.
श्रेयसने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरला. "मी तुला पुन्हा कधीही एकटं पडू देणार नाही. आता कुठलाही भूतकाळ तुझं भविष्य ठरवणार नाही… ते मी ठरवेन, आपण ठरवू."
ती त्याच्याकडे पाहत राहिली. या पुरुषाने तिच्यासाठी सर्व काही दावं केलं होतं, त्याच्या अंधाऱ्या दुनियेत तिला आपलं स्थान दिलं होतं.
"मग आजपासून मी फक्त तुझी आहे," ती अलगद कुजबुजली.
श्रेयस हलकसं हसला, आणि पुढच्याच क्षणी त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं.एक ओढ, एक हक्क, आणि एक कायमचं वचन देत.
त्या रात्री मुंबईच्या गगनचुंबी इमारतींच्या वरती चंद्र शांतपणे चमकत होता. एक प्रेमकहाणी पूर्ण झाली होती, आणि एक नवीन आयुष्य सुरू होणार होतं.जिथे प्रेमाच्या रक्षणासाठी कोणतीही सीमा नव्हती.
समाप्त
"श्रेयस…" तिने अलगद म्हटलं, "तू हे सगळं का केलंस? माझ्यासाठी इतक्या दूर का गेलास?"
श्रेयसने तिच्या हातावर घट्ट पकड घेतली. त्याच्या डोळ्यांत तीव्र भावना दाटल्या होत्या.
"कारण तुझ्यावरचं प्रेम हे फक्त भावना नाही, माया," तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला, "ते माझं अस्तित्व आहे. मी तुला गमावू शकत नाही… कधीच नाही."
मायाच्या डोळ्यांत पाणी तरळलं. तिला पहिल्यांदा जाणवलं की हे फक्त प्रेम नव्हतं.हे वेड होतं, निष्ठा होती, आणि गरजही होती.
श्रेयसने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरला. "मी तुला पुन्हा कधीही एकटं पडू देणार नाही. आता कुठलाही भूतकाळ तुझं भविष्य ठरवणार नाही… ते मी ठरवेन, आपण ठरवू."
ती त्याच्याकडे पाहत राहिली. या पुरुषाने तिच्यासाठी सर्व काही दावं केलं होतं, त्याच्या अंधाऱ्या दुनियेत तिला आपलं स्थान दिलं होतं.
"मग आजपासून मी फक्त तुझी आहे," ती अलगद कुजबुजली.
श्रेयस हलकसं हसला, आणि पुढच्याच क्षणी त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं.एक ओढ, एक हक्क, आणि एक कायमचं वचन देत.
त्या रात्री मुंबईच्या गगनचुंबी इमारतींच्या वरती चंद्र शांतपणे चमकत होता. एक प्रेमकहाणी पूर्ण झाली होती, आणि एक नवीन आयुष्य सुरू होणार होतं.जिथे प्रेमाच्या रक्षणासाठी कोणतीही सीमा नव्हती.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा