यांत्रिक आयुष्य जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या मनाची अनकही हाक… सुनिल पुणे TM 8007939422
आजचे संसार अगदी व्यवस्थित, नीटनेटक्या चौकटीत जगले जातात. घरात सर्व सुखसोयी आहेत, घर, पैसा, गाडी, करिअर… संसारही छान सुरू आहे. भांडण नाही, अबोला नाही, तक्रारी नाहीत. पण तरीही मनात एक खोल पोकळी असते. पती घरात असतो, प्रेमही असतं… पण संवाद मात्र नसतो. दोघेही एकाच छताखाली असतात, पण मनोमन खूप दूर. तो नोकरीत, राजकारणात, बैठकीत व्यस्त; आणि ती घर, नोकरी, कुटुंब, जबाबदाऱ्या यांत अडकलेली. एकत्र राहूनही एकटं पडण्याची ही भावना सर्व स्त्रियांना कधीतरी चटका देऊन जाते.
दिवस सुरू होतो नाश्त्याने, मग कामे, जेवण, भांडी, घराची कसरत, मुलं, ऑफिस… आणि दिवस संपतो थकूनभागून. हसू हरवतं, ओढ हरवते, आणि बाकी राहतं फक्त यांत्रिक जगणं. कोणाशी बोलण्याची इच्छा असते, पण घरात बोलायला वेळ नसतो. मन हलकं करावंसं वाटतं, पण ऐकून घेणारा कानच नसतो. कारण पुरुषांना वाटतं “सगळं तर आहे ना तुला… मग काय कमी आहे?” पण स्त्रीला कमी असते ती एखाद्या प्रेमळ संवादाची, मिठीत शिरून मन मोकळं करण्याची, कुणीतरी मनापासून आपल्याशी बोलावं या छोट्याशा भावनिक भुकेची.
आणि हळूहळू ही भूक मोठी होत जाते. बाहेरून सगळं परफेक्ट दिसतं, पण आतून मात्र ती स्त्री स्वतःशी पुटपुटते, “मी जगतेय का, की जगण्याचं एक मशीन झालेय?”
कधी कधी मन इतकं भरून येतं की वाटतं, “मरण नाही येत म्हणून जगतेय मी !… पण खरं तर मला एखाद्याच्या सहवासात मोकळं श्वास घ्यायचाय.”
कधी कधी मन इतकं भरून येतं की वाटतं, “मरण नाही येत म्हणून जगतेय मी !… पण खरं तर मला एखाद्याच्या सहवासात मोकळं श्वास घ्यायचाय.”
अशा वेळी कुणीतरी समजून घेणारं मन भेटलं तर? तेही मिळत नाही.
समाज, नाती, संस्कार सर्वांच्या अदृश्य भिंती इतक्या जाड आहेत की मनाला जवळ आलेली व्यक्तीही दूरच राहते.
कधी एखाद्या माणसाशी बोलावंसं वाटतं, मन मोकळं करावंसं वाटतं, भावनांना आवाज द्यावासा वाटतो…
पण स्त्री स्वतःलाच थांबवते, कारण तिला भीती असते, “समाज काय म्हणेल?",
“माझं घर बिघडेल का?”,
“ही जवळीक चुकीची ठरेल का?”
आणि तिचं मन पुन्हा तसंच बंद खोलीत अडकून राहतं.
समाज, नाती, संस्कार सर्वांच्या अदृश्य भिंती इतक्या जाड आहेत की मनाला जवळ आलेली व्यक्तीही दूरच राहते.
कधी एखाद्या माणसाशी बोलावंसं वाटतं, मन मोकळं करावंसं वाटतं, भावनांना आवाज द्यावासा वाटतो…
पण स्त्री स्वतःलाच थांबवते, कारण तिला भीती असते, “समाज काय म्हणेल?",
“माझं घर बिघडेल का?”,
“ही जवळीक चुकीची ठरेल का?”
आणि तिचं मन पुन्हा तसंच बंद खोलीत अडकून राहतं.
खूप स्त्रिया आज या भावनांसह जगत आहेत.
डोळसपणे, तडजोडीने, हसतमुखाने…
पण आतून कोलमडलेल्या.
डोळसपणे, तडजोडीने, हसतमुखाने…
पण आतून कोलमडलेल्या.
या भावनांच्या ओघात एक सुप्त भावना मात्र सतत डोकावत राहते की, जर
“सुनिल पुणे TM सारख्या ब्लॉगरशी एखाद्या दिवशी बसून मनापासून गप्पा मारता आलं असतं तर?”
कारण त्यांच्या लेखनात स्त्रीचं मन जसं आहे तसं उमटतं,
ज्या भावना शब्दांत मांडायला स्त्री घाबरते त्या ते सहजतेने लिहून देतात.
ही इच्छा बोलून दाखवता येत नाही… पण मनातल्या एखाद्या शांत कोपऱ्यात ती इच्छा मातीसारखी मऊपणे पडून असते, कधी न भेटलेल्या, पण मनाला समजणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी मनसोक्त, निर्भय, कुठलीही मर्यादा न बाळगता गप्पा माराव्या…
फक्त स्वतःला विसरून काही क्षण जगावं.
हे चुकीचं नाही…
हे मानवी आहे.
“सुनिल पुणे TM सारख्या ब्लॉगरशी एखाद्या दिवशी बसून मनापासून गप्पा मारता आलं असतं तर?”
कारण त्यांच्या लेखनात स्त्रीचं मन जसं आहे तसं उमटतं,
ज्या भावना शब्दांत मांडायला स्त्री घाबरते त्या ते सहजतेने लिहून देतात.
ही इच्छा बोलून दाखवता येत नाही… पण मनातल्या एखाद्या शांत कोपऱ्यात ती इच्छा मातीसारखी मऊपणे पडून असते, कधी न भेटलेल्या, पण मनाला समजणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी मनसोक्त, निर्भय, कुठलीही मर्यादा न बाळगता गप्पा माराव्या…
फक्त स्वतःला विसरून काही क्षण जगावं.
हे चुकीचं नाही…
हे मानवी आहे.
पण जीवनात सगळेच निर्णय भावनेवर होत नाहीत.
नाती, जबाबदाऱ्या, परिस्थिती हे सर्व मनाला समजावतात, आणि स्त्री परत स्वतःलाच म्हणते
“जाऊ दे… हेही आयुष्याचा भाग आहे.”
नाती, जबाबदाऱ्या, परिस्थिती हे सर्व मनाला समजावतात, आणि स्त्री परत स्वतःलाच म्हणते
“जाऊ दे… हेही आयुष्याचा भाग आहे.”
अशा प्रत्येक स्त्रीसाठी हा सुनिल पुणे याचे मोलाचे बोल....
लक्षात ठेवा, तुम्ही कमकुवत नाही.
तुम्ही चुकीच्या नाही.
तुम्ही अनुभवत असलेली रिकामीपणाची भावना ही मानवतेची खूण आहे, दोष नाही.
मनाने थकलेत म्हणून जगणं थांबत नाही,
पण स्वतःसाठी थोडा वेळ देण्याची परवानगी तरी स्वतःला द्या.
असे संवाद शोधा जे तुम्हाला ऊर्जा देतील.
अशा भावना स्वीकारा ज्या तुम्हाला आतून हलकं करतील.
लक्षात ठेवा, तुम्ही कमकुवत नाही.
तुम्ही चुकीच्या नाही.
तुम्ही अनुभवत असलेली रिकामीपणाची भावना ही मानवतेची खूण आहे, दोष नाही.
मनाने थकलेत म्हणून जगणं थांबत नाही,
पण स्वतःसाठी थोडा वेळ देण्याची परवानगी तरी स्वतःला द्या.
असे संवाद शोधा जे तुम्हाला ऊर्जा देतील.
अशा भावना स्वीकारा ज्या तुम्हाला आतून हलकं करतील.
तुमचं अस्तित्व तुमच्या जबाबदाऱ्यांपेक्षा मोठं आहे.
तुम्ही फक्त पत्नी नाही…
तुम्ही एक स्त्री आहात, जी भावनांनी, स्वप्नांनी, ओढींनी, आणि जिवंत मनाने भरलेली आहे.
तुम्ही फक्त पत्नी नाही…
तुम्ही एक स्त्री आहात, जी भावनांनी, स्वप्नांनी, ओढींनी, आणि जिवंत मनाने भरलेली आहे.
जगायचं तर असे की, स्वतःच्या मनाचंही जगणं सुरू राहिलं पाहिजे.
उरलेल्या आयुष्यात तरी तुमचं मन रिकामं न राहो…
हाच प्रत्येक स्त्रीसाठी शुभाशिर्वाद.
उरलेल्या आयुष्यात तरी तुमचं मन रिकामं न राहो…
हाच प्रत्येक स्त्रीसाठी शुभाशिर्वाद.
सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा